स्वप्न - माझा विचार निद्रा किंवा झोप ही तीन प्रकारची असते.निद्रा,योगनिद्रा व चिरनिद्रा.निद्रा किंवा झोप ही शरीरासाठी आवश्यक आहे.योगनिद्रा ...
दर्शन -एखादा माणूस जेव्हा देवळात किंवा तीर्थक्षेत्राला जाणार असतो तेव्हा देवदर्शनाला चाललोय असे म्हणतो. त्याच्या दृष्टीने दर्शन महत्वाचे आहे. ...
दासबोध - पहिला समासपहिला समास दासबोध ग्रंथाची प्रस्तावना आहे. यात श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिण्याचा हेतू, त्यात कोणत्या ...
अष्टावक्र गीता - अष्टावक्र गीता ही राजा जनक व अष्टावक्र ऋषी यांच्यातील संवाद आहे. जेव्हा राजानी अष्टावक्र ऋषींना पाहिले ...
दत्त महात्म्यभाविकांसाठी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचनासाठी ईश्वरभक्ती असणे ही एकच योग्यता आहे. भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष ...
हंसगीताएकदा युधिष्ठिरानी पितामहांना विचारले, जगात सर्व लोक विद्वत्ता, सत्य, इन्द्रियसंयम, क्षमा व उत्तम बुद्धिची स्तुती करत असतात. यावर आपले ...
अध्यात्म रामायण.पार्वतीदेवी महादेवांना म्हणाल्या मला आपल्याकडून श्रीरामचंद्रांची कथा ऐकायची आहे. महादेव म्हणाले मी तुला महान असे अध्यात्मरामायण सांगतो.तापत्रयाचे हरण ...
दासबोधसमास - २ गणेश स्तवनश्री समर्थ श्री गणेशाला प्रार्थना करतात की हे ज्ञान व बुद्धी देणाऱ्या, अज्ञान दूर करणाऱ्या ...
पुस्तक परिचय.ऑपरेशन ऐंटेबी. रवींद्र गुर्जरफ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते. इतरही ...
ऑपरेशन ऐंटेबी नंतर मी वाचले ते पराजित अपराजित. श्री.वाळींबे एक मुरब्बी लेखक आहेत. त्यांची लेखनशैली मला आवडते. 'पराजित अपराजित' ...